*श्रीरामाना चौदा वर्षाचा वनवास का? कमी किंवा जास्त का नाही?*
*प्रथम रामायणातील मुख्य पात्र पाहिलीतर वशिष्ठ दशरथ त्याच्या तीन पत्नी चार मुले आणि सीता इकडे रावण कुंभकर्ण विभीषण व इंद्रजित असे 14 होतात*
*वनवास म्हणजे संयमित जीवन*
*14 म्हणजे 14 लोक 14 रत्ने 14 विद्या*
*श्रीराम हे 14 कलानी युक्त होते आणि त्या कला क्षीण व्हाव्या म्हणजे 14 वर्षे वनवास पण झाले उलटे*
*व्यवहारिक व राजकीय पाहिले तर 14 वर्षे जो कोणी राज्य करत नाही त्याचा अधिकार त्यावर रहात नाही आता तो कायदा 12 वर्षांचा झाला आहे*
*त्या सगळ्याचा मृत्यू 14 वर्षा नंतर येणार असतो इंद्रजिताला वरदान असते की त्याचा मृत्यु जो कोणी 14 वर्षे झोपणार नाही व ब्रह्मचर्य पाळेल त्याच्या कडुन होईल ते कार्य लक्षुमनजीने केले*
*पाच इंद्रिये पंच ज्ञानेंद्रिय व मन बुद्धी चित्त व अहंकार 14 झाले*
*रावणाचे राज्य या आधिपत्य 14 ही लोकांवर होते त्या मुळे रामानी 14 वर्षे वनवासात संयमित राहुन शक्ती वाढवली कारण त्याचा अवतार हा 14 कलानी युक्त होता कला म्हणजे शक्ती आणि ती शक्ती त्यानी रावणाच्या शक्ती पेक्षा जास्त वाढवली वनवासात राहुन*
*म्हणजेच 14 वर्षांचा वनवास रामाना मिळाला कमी नाही व जास्त पण नाही*
*एक लहानसा प्रयास आजुन विद्वानांनी जास्त प्रकाश टाकावा*
☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️
*जय सच्चीदानंद स्वामी*
🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐🪐
*किशोर एस वैद्य*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
0 comments:
Post a Comment