2/27/2016

Quotes

Shri Maharaj
अर्जुनाने जसा आपल्या रथाचा लगाम कृष्णाच्या हाती दिला तसे आपल्या जीवनाचा लगाम सद्गुरूंच्या हाती द्यावा. ते करतील ते! सद्गुरू काय भगवंत काय ते कधी वाईट करणार नाहीत. ज्याने अर्जुनाला एवढ्या रणांगणात सांभाळले त्याला तुमचा दरिद्री संसार सांभाळता येणार नाही का? पण निष्ठा पाहिजे! श्रीराम समर्थ!!!